आता कामती खुर्द ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवा — सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध!
कामती खुर्द
1952
1234 हे.
मोहोळ
सोलापूर
महाराष्ट्र
2970
1266
1430
629
-
2800
1147 हे.
899 हे.
76
06
04
1
1
1
290
2
4
1
24
76
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर प्रथम क्रमांक
ग्रामपंचायत कामती खुर्द चा दृष्टीकोन हा सर्वांगीण, शाश्वत व लोकाभिमुख विकास साधण्याचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावाला स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित व स्वावलंबी बनवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन व सामाजिक समता यांचा समन्वय साधून भावी पिढीसाठी आदर्श गाव घडवण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
ग्रामपंचायत कामती खुर्द चे मिशन म्हणजे लोकसहभागातून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधणे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, कृषी व स्थानिक उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मिती करणे, तसेच पर्यावरण संवर्धन व सामाजिक सलोखा जपणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्वच्छता, डिजिटल सेवा, महिला व युवक सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी व समृद्ध कासरल घडवणे हेच आमचे ध्येय आहे.
ग्रामपंचायत कामती खुर्द मार्फत नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती विकास, पाणीपुरवठा आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांत नागरिकांना मदत मिळते. प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.

सौ सविता किरण माळी

श्री दीपक चंद्रकांत काटकर

सौ मंजुश्री मनोहर कारंडे
ग्रामपंचायत गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्राथमिक आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या सेवा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पुरवून सर्वांगीण विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करते. गावकऱ्यांच्या गरजा आणि कल्याण हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे.
ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.
ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.
ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.
ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.
ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.
ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.